देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार

शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक…

नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा…

स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने…

सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहक हित जपावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदार, विद्यार्थी यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घावेत.…

आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून…

जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड, लोकसहभाग अत्यावश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी…

श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनामुळे कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीस गती मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री…

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्द पाहता वाटतं, की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं माझं…

लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (10 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ( सीएए ) मोठी घोषणा…

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.…