आज सांगली तालुक्यातील विविध गावांच्या परिस्थितीची पाहणी केली. दुर्दैवाने 2 वर्षांतच पुन्हा एकदा सांगलीवर तेच संकट…
Month: July 2021
आपल्या महाराष्ट्राला आज आपली गरज आहे…
गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्राला जणू कुणाची दृष्ट लागलेली आहे. महाराष्ट्रावर सतत कोसळणाऱ्या संकटांमुळे आपला महाराष्ट्र आज…
महाराष्ट्राची झाली दुर्दशा पार, उद्धवा अजब तुझे सरकार…
आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा पूराने अनेक परिवारांना अक्षरश: उद्ध्वस्त केले आहे. आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनता…
महाराष्ट्रात १०वी चा निकाल जाहीर होणार उद्या दुपारी १ वाजता…!
कोरोना काळात सगळ्यात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते गोर गरीबांनंतर विद्यार्थ्यांचं आहे. कोरोना आणि…
राज्यात गुन्हेगारी वर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे : फडणवीस
“लॉकडाउनच्या काळात देखील राज्यात १४% गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसांचे काम आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था…
महाराष्ट्रातील सरकार स्थिर की अस्थिर?
महाराष्ट्रात जेव्हापासून आघाडी सरकार सत्तेवर आहे, तेव्हापासून राजकारणात दर दिवशी काही घडामोडी होणार नाही, असे कसे…
पूर्ण देशात जनसंख्या नियंत्रण कायद्याची आवश्यकता : फडणवीस
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी जनसंख्या नियंत्रण निती लागू केल्यानंतर संपूर्ण देशात जनसंख्या नियंत्रणाविषयी चर्चा सुरु आहे.…
आम्ही जनतेचे प्रश्न मांडणारच; सरकारला ठणकावून सांगतो !
‘ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतृर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे आगमन?
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. ही वाढ खूप अधिक जरी नसली…
मोदी सरकारचे आज मंत्रीमंडळ विस्तार…! महाराष्ट्रातून कुणाला मिळणार मंत्रीपदं?
देशात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले, आणि ७ वर्षात देशात अनेक बदल घडले आहेत. या ७…
