काँग्रेस नेते राहुल गांधी वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात राहुल गांधींना सावरकरांविषयी संभाळून बोलावं मालेगाव…
Author: Editor
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तात्पुरत्या काळासाठी शिंदे गटात जोपर्यंत सत्ता तोपर्यंत तिकडे-जयंत पाटील
देशात नुकतेच चार राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या परिणामी महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका तसेच लोकसभा-विधानसभा…
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करणार, सीबीआयचे विशेष पथकही तपास करणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
जातीय हिंसाचाराच्या आगीत मणिपूर मध्ये जाळपोळ झाली केंद्र सरकार शांतता प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.…
सापत्न वागणुक मिळते हे मी बोलो नाही -गजानन कीर्तिकर
वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि त्याला शिवसेनेतील चाळीसच्या आसपास आमदारांनी दिलेला…
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार हे हिंदुत्ववादी सरकार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबादचे नाव छ.संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहरांचे नाव धाराशिव असे नवीन नामकरण नुकतेच पार पडले. मागील वर्षी…
संजय राऊतांच्या भोंगा कायमचा बंद करणार, संजय शिरसाट यांचा इशारा
महाराष्ट्राच्या राजकारणात तीन संजय नावाच्या नेत्यांची सध्या रोज चर्चा होत असते. एक ठाकरे गटाचे नेते राज्यसभेचे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलग्नित 83 महाविद्यालयांना लागणार ताळे,अकडमीक ऑडिट मध्ये त्रुटी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलग्नित 83 महाविद्यालयांना लागणार ताळे,अकडमीक ऑडिट मध्ये त्रुटी. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांचा…
हिंदुत्वाची व्याख्या युवकांना समजून सांगण्यासाठी सावरकरांच्या विचारांची आवश्यकता – शरद पोंक्षे
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थोर राष्ट्रभक्तीच्या कर्तुत्वाने पावन झालेल्या नाशिक व त्यांचे जन्मस्थान…
संपूर्ण ठाकरे गटच त्यांच्यातल्या तीन-चार लोकांमुळे असंतुष्ट – देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी कोर्टाच्या निकालाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की,ठाकरे गट किंवा एनसीपी असेल…
देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन,शरद पवार आणि सुळेंची मोदींवर टीका तर अजित पवारांचा वेगळा सूर
नव्या संसद भवनाला काँग्रेससह १९ पक्षांनी विरोध केला संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.पंतप्रधान नरेंद्र…
