दोन पावलं चालताना होते सतत धडपड, वारशाच्या गप्पा आणि फुकाची बडबड, उद्धव ठाकरेंची शिंदे गटाने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत कोणीही गैरकृत्य करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात टिकून राहण्यासाठी कधी कधी काही तडजोडी कराव्या लागतात. पण मी मुख्यमंत्री…

अघोरी विद्या करून आत्तापर्यंत कधीच पालकमंत्रीपद मिळविले असते! भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी कर्जत : अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री…

बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा दुर्देवी, गोपीचंद पडळकर यांची टीका

विशेष प्रतिनिधी सोलापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. मात्र त्यांचा…

बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंची एकाच वाक्यात उतरविली

जळगाव : मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत.…

हिंदीच्या मुद्यावर शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा, द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही

विशेष प्रतिनिधी पुणे : हिंदीची सक्ती नको. हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असे सांगत…

पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच, जनाधार संपल्याने आरोळ्या वाढल्या , उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं…

अरे मेलेल्यांना कोण मारणार? उद्धव ठाकरेंच्या कम ऑन किल मी आव्हानांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

विशेष प्रतिनिधी मुंबई : अरे मेलेल्यांना कोण मारणार? महाराष्ट्राच्या जनतेने यांचा मुडदा आधीच पाडला आहे, असे…

धमक्या देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना सदावर्ते यांनी सुनावले, राज ठाकरेंना सुधारायला सांगा असा दिला सल्ला

विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर…

पाकिस्तानात हिरो आणि भारतात झिरो, पाकिस्तानी माध्यमांतील बातम्या दाखवत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

लष्कराच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देणे सोडून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत. किती नुकसान झाले हे विचारत…