महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मुख्ययुक्तीवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता…!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना नेमकी कुणाची ? सत्ता…

देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यामुळेच डेव्हिड हेडलीची साक्ष घेऊ शकलो, उज्वल निकम यांची कबूली.

नवी दिल्ली : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली…

ठाकरेंना अतिवृष्टी पर्यटनाचा साेस, पण अडीच वर्षांत शेतकऱ्यांच्या हातात पडला नाही दमडा

पुणे : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिवृष्टी पर्यटनाचा साेस तर फार, पण अडीच वर्षांच्या काळात…

शिवरायांच्या प्रेमाचा को रडा उमाळा, पण काँग्रेस- राष्ट्रवादीला दहा वर्षांत जमले नाही ते फडणवीस सरकारने करून दाखविले…

मुंबई:छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारणाऱ्या काॅंग्रेस-  राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवस्मारकासाठी काय केले असा प्रश्न…

दुष्काळी सोलापूरपेक्षा शरद पवारांना बागायती बेळगाव, कारवारचा लळा!

पुणे : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी साेलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिक प्रदेशावरही  हक्क सांगितल्यावर राज्यात संतापाची…

श्रध्दा वालकरची तक्रार दडपण्यासाठी काेणाचा दबाव, महाविकास आघाडीला भाजपचा सवाल

मुंब : श्रध्दा वालकर प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी…

महाविकास आघाडी सरकारने लक्ष दिले असते तर वाचला असता श्रद्धाचा जीव..

मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात लक्ष दिले असते तर श्रध्दा वालकरचा जीव वाचला असता. कारण दाेन…

तर येणार्‍या पिढ्या विचारत राहतील, अरे भाई कहना क्या चाहते हो…? : फडणवीस

वीर सावरकरांवरील टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड सवाल मुंबई, 18 नोव्हेंबरकाँग्रेस नेते राहुल गांधी…

पुरोगाम्यांचे शिरोमणी कुरुंदकर आणि य. दि. फडके यांनी सावरकरांबद्दल काय म्हटले हाेते पाहाच… सावरकरांचा माफीनामा (?) म्हणजे इंग्रजांना आमिष

पुणे :  वीर सावरकर यांच्या तथाकथित माफीनाम्यावरून सध्य गदाराेळ उडाला आहे. काॅंग्रेस सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील याेगदानच…

बाळासाहेब थाेरातांचेही अशाेक चव्हाणांच्या पावलावर पाऊल, भारत जाेडाे यात्रा नेत्यांच्या मुलांसाठी लाॅंचींग इव्हेंट

बुलढाणा : काॅंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांच्या…