भाजपकडून उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद , मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई: उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही. मात्र जाणीवपूर्वक भाज उत्तर भारतीय आणि…

मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची…

गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन समुद्रात करणार, राज्य शासनाचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मुर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मराठी जनतेसाठी अभिमानास्पद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्यपूर्ती सोहळ्यात प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२…

क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई: सामान्य माणूसही एक क्रिएटर झालेला आहे. त्याने सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःची एक स्वतंत्र स्पेस…

आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनातच एकमेकांना भिडले

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनात एकमेकांना भिडले.…

किल्ल्यांच्या जागतिक वारसासाठी राज्य सरकार सज्ज, आशिष शेलार यांचे राज ठाकरे यांना उत्तर

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान म्हणजे महाराष्ट्राचं गौरवशाली…

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन, ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख

विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला…

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा गौरव व अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव असल्याची घोषणा…

त्रिभाषा सूत्र काँग्रेसने आणले, उद्धव ठाकरे यांच्या काळात त्याला मान्यता, आशिष शेलारांचा आरोप

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : “त्रिभाषा सूत्र ही संकल्पना काँग्रेसने १९६५ सालीच आणली होती आणि १९६८ मध्ये…