दहशतवादी केंद्रं सुरक्षित नाहीत, भारत कारवाईस मागे-पुढे पाहणार नाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी शांघाय : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानवर…

काँग्रेसचे क्षुद्र राजकारण आणि पाकिस्तानी प्रचाराचे हत्यार ठरलेले राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे.…

पाकिस्तानविरोधातील कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या…

चीनने घेतली पाकिस्तानची बाजू; सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी कायमस्वरूपी बाजूने राहण्याचे दिले आश्वासन

विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले असताना चीनने थेट…

पाकिस्तानचा भारतात २६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न हणून पडला, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने २६ पेक्षा अधिक ठिकाणी पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न हणून पडले…

भारतीय सैन्याची अचूक हवाई कारवाई, पाकचे लष्करी ठाणे उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने नियंत्रणरेषेपलीकडील…

शांतता हवी असेल तर दहशतवाद थांबवावा लागेल, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.…

पाकिस्तान आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याची माहिती मिळाल्यानेच राबवले ऑपरेशन सिंदूर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केली भूमिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय…

दहशतवादी पाकिस्तानच्या धमक्या सुरूच, संपूर्ण लष्करी ताकदीने उत्तर देण्याची लष्कर प्रमुखांची वल्गना

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप पर्यटकांच्या जिवावर उठलेल्या भीषण दहशतवादी…

पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, हरदीप पुरी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका…