मराठा नेत्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील…

मंडपाची अन् गणशेमूर्तीची उंची किती असावी? गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

आगामी गणेशोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीची नियमावली महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांच्या…

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८…

कांदा अनुदानापासून कोणालाही वंचित राहू देणार नाही – मंत्री दादा भुसे

कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या अनुदानात कुणीही शेतकरी…

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका – मंत्री छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; मुंबई- नवी मुंबईतही संतधार

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.…

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्‍यांना आर्थिक मदत द्यावी – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली असल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी…

अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

“मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे…

जालन्यातील घटना दुर्दैवी आणि गंभीर; पोलिसांनी लाठीचार्ज केला नसता तर पोलिसांना वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरावाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या…

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी; नागरिकांनी शांतता राखावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.…