जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कामे तातडीने पूर्ण करावी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी…

मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय…

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरित्या…

नवीन उद्योगांसह विस्तारासाठीचे परवाने किमान वेळेत द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखला आहे.…

पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन सदैव तत्पर – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

राज्यात पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीसाठी मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी पर्यटन व्यावसायिकांनी केलेल्या सूचनांचा…

राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण; ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका…

ममता म्हणाल्या, अल्लाह कसम काफीरांना सोडणार नाही, आता उध्दव ठाकरे काय भूमिका घेणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी मुस्लिम अनुनयाचे राजकारण करतात यात नवीन नाही. मात्र, एका सर्वधर्मसमभाव सभेत…

लोकसभा निवडणुकीसाठी सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र

आगामी लोकसभा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. राज्यात निवडणुकीचे वारे…

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा

इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघालाय. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख…

राज्यात नवमतदारांच्या संख्येत वाढ – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात…