झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहीत शहर असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामराज्याची संकल्पना समोर ठेवूनच काम करत आहेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य.…

मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम युध्द पातळीवर – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहे, असे प्रतिपादन…

लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवालाही घर बांधून देऊ शकणार नाही – उमपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा…

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या निविदेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी निविदा…

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान…

सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्यात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्वार कामासाठी 2 कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 20 जानेवारी रोजी ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ चे होणार उद्घाटन

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान ‘मुंबई…

श्रमीकांसाठी संवेदनशीलता; कम्युनिस्ट नेत्याची मदत करून देवेंद्र फडणवीस यांनी 30 हजार जणांचे घराचे स्वप्न केले साकार

एका कम्युनिस्ट नेत्याचे स्वप्न. ते पूर्ण झाले तर निवडणुकीत त्यांना फायदा होईल ही काँग्रेसच्याहजार नेत्यांना भीती.…