केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा

स्मार्टफोन निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या तंत्रज्ञान आणि उत्पादन कंपन्यांना भारतात येण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश…

स्टार्टअप्समुळे सात वर्षांत नऊ लाख रोजगार; सर्वाधिक ५७ टक्के रोजगार महाराष्ट्रात

भारतामध्ये सुमारे सात वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडियाचे सादरीकरण करण्यात आले. तेव्हापासून, एकूण ८६,७१३ स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली…

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट

नाशिक : अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून यंदा निर्यातीत २० टक्के घसरण…

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे करू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करून…

राज्याला गारपिटीचा तडाखा! शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

मुंबई : संपूर्ण राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीनं पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा…

शेतकऱ्यांनो चिंता करू नका…! जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ-एकनाथ शिंदे

नाशिक : “शेतकऱ्यांनो चिंता करू नका! या पावसात जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ,…

विदर्भात पांढरी समृद्धी: १० हजार कोटींची गुंतवणूक, तीन लाख रोजगार निर्मिती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट; द्राक्ष उत्पादक संकटात

द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सध्या द्राक्षाचा…

पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना देणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची विधान परिषदेत माहिती

पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिले. गेल्या…

असंघटित क्षेत्रातील 80 टक्के लाेकांवर 1.6 टक्के शासकीय निवृत्तीवेतन धारकांना पाेसण्याचा भार

मुंबई :  काम करणाऱ्यांपैकी केवळ1.6 टक्के भारतीय शासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत. जवळपास 80 टक्के कार्यशक्ती ही असंघटित…