तुम्ही तर नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून जेलमध्ये घालते, मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा…! : शिंदेचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. नुकतेच विधानसभेत ते म्हणाले कि,…

शिवसेना कोणाच्या बापाची नाही : भावना गवळींचा उद्धव ठाकरे यांना टोला…!

ही लोकं आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, शिवसेना कोणाच्या बापाची नाही. आम्ही वर्षानुवर्षे काम करून शिवसेना वाढविली…

सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील : फडणवीस

सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. राज्यात सर्व प्रकारचे इंटेलिजंस युनिट्स आहेत मात्र सायबरचे नाहीत.…

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत, आम्ही देखील मुंबई येथे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या हंडीला फोडण्यास सज्ज आहोत : देवेंद्र फडणवीस

“देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचे काम चालू आहे. आपण जागोजागी समोर येणारी…

अवैध दारूचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत : देवेंद्र फडणवीस

‘अवैध दारूचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. जिथे जिथे गैर प्रकार होतील, तिथे तिथे कारवाई…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती देऊन पंतप्रधान मोदी यांनी केला भारतीय लोकशाहीचा सन्मान : फडणवीस

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीचा…

भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक विकसित राज्य बनविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत : देवेंद्र फडणवीस

“आज देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा…

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती : उजयनराजे भोसले

प्रत्येकाला सत्ता हवी असते, मात्र आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करण्याची वेळच आली नसती. असा खोचक…

पंतप्रधानांनी साजरे केले आगळे वेगळे रक्षाबंधन

आज रक्षाबंधनाचा दिवस. एक अतिशय खास असा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दिवसाच्या…

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आले शिंदे सरकार धावून…! हेक्टरी 13600 रुपये देण्याचा घेतला निर्णय…!

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सध्या पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कुणाचे झाले…