पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा, रामदास आठवले यांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. याकरिता माझी…

पाकिस्तान दोन तुकडे करा आणि पीओके भारतात विलीन करा , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर…

पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, हरदीप पुरी यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका…

हिंदू असल्याची खात्री करण्यासाठी २० जणांच्या पँट खाली ओढल्या; धर्म तपासून गोळ्या झाडल्या

विशेष प्रतिनिधी श्रीनगर: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली…

मोदी सरकारचा ऐतिहासिक कामगिरी: जागतिक बँकेने भारताच्या गरीबी निर्मूलनाच्या कार्याची दिली दाद, १७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक बँकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात भारताच्या गरीबी निर्मूलन मोहिमेचे मोठे…

सावरकरांवरील वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना झापले, पुन्हा असे केल्यास स्वतःहून कारवाई

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल…

पहलगाम हल्ल्याचे वृत्तांकन करताना चित्रा त्रिपाठी यांना जमावाचा घेराव; ‘गोदी मिडिया हाय-हाय’चा घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी | श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळावर रिपोर्टिंगसाठी गेलेल्या…

देशांतर्गत आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नाही; शशी थरूर यांनी विरोधकांना सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर…

मोदीजी, बदला घ्या, पाकिस्तानचा नायनाट करा, मुस्लिम संघटनांची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पहलगाम हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. मुस्लिम संघटनांनी बदल घ्या, पाकिस्तानचा…

दहशतवादाचे कंबरडे मोडल्या शिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम इशारा

विशेष प्रतिनिधी मधुबनी (बिहार) : “दहशतवाद हे भारताच्या आत्म्यावर झालेलं हल्ला आहे. या भ्याड कृत्यांचा बदला…