स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात गळे घातलेल्या आदित्य ठाकरेंना बघून स्वर्गातून बाळासाहेबांना काय वाटेल? : फडणवीस

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अतिशय निर्लज्ज विधान केले आहे. ज्याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राची जनताच…

संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीना विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचारशे फुटाचा पुतळा साकारला जाणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये साडे चारशे फुटाचा भव्य असा यांचा पुतळा साकारला जाणार आहे. स्मारकाचे…

एकनाथ खडसे यांना न्यायालयाचा दणका, मंगेश चव्हाण यांचा अर्ज फेटाळण्याची विनंती अमान्य

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका…

पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना दणका, राज्यातील पहिल्याच जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा झेंडा

पालघर  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पहिला झेंडा पालघर जिल्हा परिषदेत फडकला…

हिंदुत्ववादी विचाराच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला हे संजय राऊत यांनी सांगावे, नरेश मस्के यांचे आव्हान

मुंबई : बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावे.…

होय मी बदला घेतला : देवेंद्र फडणवीस

“राजकारणात जेव्हा आपला मित्र आपल्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यावेळी आपल्याला जीवंत राहून तो त्याला परत करावा…

वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई : तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय.वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, असे आवाहन आपण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

करुणा मुंडे प्रकरणाची राष्ट्रवादीला करून दिली आठवण, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची पाेस्ट चर्चेत

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याचे निमित्त करून राष्ट्रवादी काॅंग्रेसने गदाराेळ सुरू केला आहे. या…

पंतप्रधानांचा गरीब कल्याणाचा अजेंडा, भ्रष्टाचार रोखून गरिबांपर्यंत योजना : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालेल अशी घोषणा केली…