ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील…

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय गृह विभागाच्या बैठकीत प्रतिपादन

एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने…

मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

नक्षलवाद्यांच्या संदर्भात करायवयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती.…

ज्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्लं त्यांना आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा काय अधिकार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत रुग्णांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून २४ तासात १३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाची राज्यात चांगलीच चर्चा आहे. या रुग्णालयात एकाच दिवसात…

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड जून 2022 मध्येच भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेलांचा खळबळजनक दावा

शनिवारी खरा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्याआधीच आज अजित…

गोरेगावातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी; मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. यात आतापर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू…

8 दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास पीक विमा कंपन्यांवर कारवाई, कृषीमंत्र्यांचा इशारा

पीकविमा काढल्यानंतरही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जात नसल्याचा आरोप सतत शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान,…

शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करतांना संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आवश्यक त्रुटींची पुर्तता करून त्यांना…

कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क…