नागपूर एम्सचे रविवारी लाेकार्पण : पंतप्रधानांची भेट आणि देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्राेजेक्ट

नागपूर : सामान्यांपर्यंत उत्कृष्ठ आराेग्य सेवा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सत्तेवर आल्यापासूनच प्रयत्न सुरू केले.…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मुख्ययुक्तीवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता…!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना नेमकी कुणाची ? सत्ता…

तर येणार्‍या पिढ्या विचारत राहतील, अरे भाई कहना क्या चाहते हो…? : फडणवीस

वीर सावरकरांवरील टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड सवाल मुंबई, 18 नोव्हेंबरकाँग्रेस नेते राहुल गांधी…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात गळे घातलेल्या आदित्य ठाकरेंना बघून स्वर्गातून बाळासाहेबांना काय वाटेल? : फडणवीस

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अतिशय निर्लज्ज विधान केले आहे. ज्याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राची जनताच…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचारशे फुटाचा पुतळा साकारला जाणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये साडे चारशे फुटाचा भव्य असा यांचा पुतळा साकारला जाणार आहे. स्मारकाचे…

पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना दणका, राज्यातील पहिल्याच जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा झेंडा

पालघर  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पहिला झेंडा पालघर जिल्हा परिषदेत फडकला…

होय मी बदला घेतला : देवेंद्र फडणवीस

“राजकारणात जेव्हा आपला मित्र आपल्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यावेळी आपल्याला जीवंत राहून तो त्याला परत करावा…

वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई : तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय.वाचाळवीरांना आवरा, संस्कृती जपा, असे आवाहन आपण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

करुणा मुंडे प्रकरणाची राष्ट्रवादीला करून दिली आठवण, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची पाेस्ट चर्चेत

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याचे निमित्त करून राष्ट्रवादी काॅंग्रेसने गदाराेळ सुरू केला आहे. या…

पंतप्रधानांचा गरीब कल्याणाचा अजेंडा, भ्रष्टाचार रोखून गरिबांपर्यंत योजना : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालेल अशी घोषणा केली…