राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही, पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये : शंभूराजे देसाई

संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि यावेळेस त्यांच्यावर निशाणा साधला आहे, शंभूराजे…

श्रध्दा वालकरची तक्रार दडपण्यासाठी काेणाचा दबाव, महाविकास आघाडीला भाजपचा सवाल

मुंब : श्रध्दा वालकर प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी…

तर येणार्‍या पिढ्या विचारत राहतील, अरे भाई कहना क्या चाहते हो…? : फडणवीस

वीर सावरकरांवरील टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड सवाल मुंबई, 18 नोव्हेंबरकाँग्रेस नेते राहुल गांधी…

पुरोगाम्यांचे शिरोमणी कुरुंदकर आणि य. दि. फडके यांनी सावरकरांबद्दल काय म्हटले हाेते पाहाच… सावरकरांचा माफीनामा (?) म्हणजे इंग्रजांना आमिष

पुणे :  वीर सावरकर यांच्या तथाकथित माफीनाम्यावरून सध्य गदाराेळ उडाला आहे. काॅंग्रेस सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील याेगदानच…

अण्णा हजारे अजित पवार यांच्या विरोधात न्यायालयात, शिखर बॅंक घाेटाळ्याची पुन्हा हाेणार चाैकशी

मुंबई : सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात…

राहूल गांधींनी जरा महात्मा गांधींनी लिहिलेली पत्रेही वाचावीत! मगच करावी सावरकरांवर टीका

पुणे : काॅंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरी टीका केली आहे. यासाठी सावरकरांनी लिहिलेल्या पत्रातील…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात गळे घातलेल्या आदित्य ठाकरेंना बघून स्वर्गातून बाळासाहेबांना काय वाटेल? : फडणवीस

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अतिशय निर्लज्ज विधान केले आहे. ज्याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राची जनताच…

पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना दणका, राज्यातील पहिल्याच जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा झेंडा

पालघर  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पहिला झेंडा पालघर जिल्हा परिषदेत फडकला…

हिंदुत्ववादी विचाराच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला हे संजय राऊत यांनी सांगावे, नरेश मस्के यांचे आव्हान

मुंबई : बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावे.…

होय मी बदला घेतला : देवेंद्र फडणवीस

“राजकारणात जेव्हा आपला मित्र आपल्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यावेळी आपल्याला जीवंत राहून तो त्याला परत करावा…