आम्ही जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करत आहोत; प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद घेतलं काढून

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढणार असल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि…

सोलापूरला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने…

उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती शरद पवार यांनी करू नये; संजय राऊतांच पुढचं टार्गेट काँगेस – नितेश राणे

राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आहे. सर्वजण एकत्र येतील असा मला विश्वास आहे. जो काही निर्णय झाला तो…

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्घाटन

महाराष्ट्र राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुली, युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व हिंसाचाराच्या विरुद्ध त्यांचे मनोबल…

सुनील तटकरे अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष, बैठकीत निर्णय; अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून निवड

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा…

दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी; कवितेतून आशिष शेलारांची संजय राऊतांवर खोचक टीका

जित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत यांनी…

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताचं शिंदे गटाचं टीकास्त्र

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री-पदाची शपथ घेतली.यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात…

उद्धव ठाकरेंनी ‘एकला चलो’ची भूमिका घ्यावी; ठाकरे गटातील खासदाराचा सल्ला

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित…

आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कायद्यानुसार निर्णय, राहुल नार्वेकरांनी केले स्पष्ट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केलं आहे. अजित…

जून महिन्यात राज्यात अवघा ५४ टक्के पाऊस; हिंगोलीत सर्वात कमी पाऊस

पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनचे लांबलेले आगमन यामुळे यंदाच्या जूनमध्ये राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४…