भिवंडीतल्या वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या 22…
Tag: News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; परीक्षेला ८० टक्के उपस्थिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे(एमपीएससी) आज (३० एप्रिल) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व…
कांद्याला मिळणार ३५० रुपये अनुदान; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
कांदा अनुदानसाठी आतापर्यंत ३६ हजार ७४० शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीकडे अर्ज केला आहे. २० एप्रिल रोजी…
“मन की बात” हा कार्यक्रम आता एक पर्व बनलं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी…
शेतकऱ्यांना भरडधान्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनुदान देण्याची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस
भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच…
अमित शहा मुंबईतील विलेपार्लेतील कार्यक्रमाला हजर राहणार; मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’चे आयोजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन…
‘मन की बात’चा शंभरावा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी जय्यत तयारी; शंभराव्या एपिसोडचं संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात थेट प्रसारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित…
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच…
जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या…
‘सैराट’ला झाले सात वर्षे; आर्ची-परश्याचं याड अजून संपेना
आर्ची आणि परश्या यांची आपल्याला ओळख झाली ती सैराट या चित्रपटुन. आज या चित्रपटाला ७ वर्ष…
