म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांची बोलती केली बंद…

मुंबई : मागील सरकारच्या काळात निसर्ग, तोक्ते चक्रीवादळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरी मदत…

शिवसेना संपली, दुकान बंद, उरलेले पंधराही हाताशी राहणार नाहीत, नारायण राणे यांची टीका

मुंबई : शिवसेना संपली आहे. दुकान बंद झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार नेले. उरलेले…

राष्ट्रवादीचे औरंगजेबप्रेम उघड, नामांतर विरोधातसंभाजीनंगरमधील राष्ट्रवादीच्या 50 पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

संभाजीनगर : राष्ट्रवादीचे औरंगजेबप्रेम उघड झाले आहे. नामांतर विरोधात संभाजीनंगरमधील राष्ट्रवादीच्या 50 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगरीचे अश्रू रडणे थांबवा, उपमुख्यमंत्र्यांनी विराेधकांना सुनावले

मुंबई : विराेधक शेतकऱ्यांच्या बाजुने असते तर मागच्या काळात मदत केली असती. मात्र, त्यांनी काेणतीही मदत…

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या सुनावणीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे.…

नगर जिल्हा बँकेत अजित पवारांना विखे पितापुत्रांचा धक्का; बहुमत असूनही शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी

राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले…

प्रेक्षकांच्या तूफान प्रतिसादानंतर हिंदीतही रिलीज होणार भाऊसाहेब शिंदेचा ‘रौंदळ’

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘रौंदळ’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे. लक्षवेधी…

राज्याच्या कृषी क्षेत्रात 10.2 टक्के वाढीचा अंदाज

मुंबई : राज्याच्या कृषी क्षेत्रात 10.2 टक्के वाढीचा अंदाज 2022-23 च्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला…

शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 13000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती…

कर्जमुक्ती योजनेतून 8.13 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ

मुंबई : राज्यातील मागील आघाडी सरकारने केवळ घाेषणा करण्यापलीकडे शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. कर्जमुक्ती याेजनेची घाेषणा…