उत्तर भारतात थंडीचा कडाका, तर राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता

देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुक्यामुळे…

विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री दिलीप वळसे पाटील

विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पतपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या संस्थांच्या…

‘मेळघाट हाट’चा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चित लाभ होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म प्रशासनाव्दारे उपलब्ध…

ताडोबात जटायूच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जटायू संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भूमीत आता जटायू पक्षाचे संवर्धन…

अयोध्येतील राम मंदिर ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा…

कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् शरयू नदी हसली; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

अयोध्येतील राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या…

महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आज करण्यात येणार प्रदान

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदित्य…

माझ्याकरिता हा दिवस भावनिक दिवस; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या कार सेवेच्या आठवणी

आज अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्तानं देशभरात भक्तिभावाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र…

राज्यभरात श्रीराम नामाचा गजर; चंद्रपूरमध्ये 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

आज (22 जानेवारी )आयोध्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार…

बारामतीला चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामती तालुक्यात अनेक विकासकामे सुरु आहेत. मोठमोठ्या योजना राबविल्या जात आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात असे काम झाले…