राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत करता आलेली नाही ठाकरे सरकारने…
Category: राज्य
राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस उष्णता वाढणार
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.…
चौकशीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी जयंत पाटलांचं ईडीला पत्र
आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी…
संजय राऊत यांनी नैतिकता पाळून देवळात जाऊन ध्यान धारणा करावी – शहाजीबापू पाटील
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक…
ठाकरेंनी स्वेच्छेने पदाचा त्याग केला नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी असती-शंभूराज देसाई
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज जाहिर केला असून शिंदे-फडणवीस सरकार वाचले विरोधक म्हणतात सरकार…
कुणी राजीनामा घेऊन आले तर मी त्याला देऊ नको, असे म्हणणार का? भगतसिंह कोश्यारी
कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आले तर मी त्याला राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का? असा सवाल…
जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रण
जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन…
घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम…
ज्यांनी रणांगण सोडलं, त्यांना कोर्टसुद्धा वाचवू शकत नाही-भाजप खासदार डॉ अनिल बोंडे
राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंर्षावर अखेर आज निकाल लागला आहे. यादरम्यान उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा…
भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवत निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे…
