‘मन की बात’चा शंभरावा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी जय्यत तयारी; शंभराव्या एपिसोडचं संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात थेट प्रसारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित…

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच…

जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या…

जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणुन उध्दव ठाकरेंनी केली 500 कोटींची डील- नारायण राणे

बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाने विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव…

‘सैराट’ला झाले सात वर्षे; आर्ची-परश्याचं याड अजून संपेना

आर्ची आणि परश्या यांची आपल्याला ओळख झाली ती सैराट या चित्रपटुन. आज या चित्रपटाला ७ वर्ष…

बारसू येथे जमीन खरेदी केलेल्यांची चौकशी होणार-उदय सामंत

भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. २०१५ मध्ये, ‘रत्नागिरी रिफायनरी…

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात मिळणार ही सवलत

मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे…

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नाना पटोलेंचा गेम

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येत आहेत. काही ठिकाणचे निकाल हे…

काँग्रेसने आतापर्यंत मला 91 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या दिल्या, त्यांनी महापुरूषांनाही सोडलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटकात मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा…

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली! 40 ते 50 जण दबल्याची शक्यता

भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या…