मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची चाहूल

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप…

बाबा महाराज सातारकर यांचे जिवंत स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सातारकर कुटुंबीयांची खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायात राहिली आहे. त्यांची चौथी पिढी या अद्यातमच्या कार्यात आपल्याला…

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास

संघर्षशील नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव दाजीबा ढाकणे यांचे रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.…

जयंत पाटील यांनीसुद्धा आमच्यासोबत शपथ घेतली असती; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जयंत पाटील हेदेखील आमच्यासोबत येणार होते, असा गौप्यस्फोट राज्याचे वैद्यकीय शिक्षण…

नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6…

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी राज्यभर पसरली. शिर्डी येथील कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

सोयाबीन, कापूस हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा – मंत्री अब्दुल सत्तार

शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावे लागू नये…

राज्यातल्या ज्येष्ठ नेत्याने केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल

महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात सिंचनासाठी 30 हजार कोटी दिले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2015 साली विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं.…