दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही, गेली पंधरा-वीस वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला ते…

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना फायदा होईल अशा रितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ…

राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था,…

कोविडच्या भीतीमुळे जे घराबाहेर बाहेर पडले नाहीत, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं – अनुराग ठाकूर

सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला. बंडखोरीनंतर शिवसेनेचा हा पहिला वर्धापन होता. त्यामुळे…

गद्दार दिनाची घोषणा उद्धव ठाकरे यांनी करणे म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत – राधाकृष्ण विखे पाटील

20 जून दिवस होता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा सगळेच पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या विजयात दंग होते. याचवेळी…

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची सुनावणी…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत;लवकरच ते मार्गक्रमण करतील -संजय शिरसाट

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) एक वर्ष झालं. यानिमित्ताने शिवसेनेकडून…

मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका; ठोठवला ५०० रुपयांचा दंड

मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने कोर्टाने…

बाळासाहेबांच्या शत्रूंशी गळाभेट, उद्धवजींनी त्यांना मांडीवर बसवलं; राम कदम यांचा हल्लाबोल

बाळासाहेबांच्या शत्रूंशी गळाभेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांना मांडीवर बसवलं, असा हल्लाबोल भाजपचे नेते राम कदम यांनी…

नवाब मालिकांच्या वाढदिवशी गद्दार दिन योग्य; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला टोला

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केलेल्या गद्दार दिनावरून टोला लगावला आहे.…