राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून…

19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी जियो फायबर होणार लॉन्च – मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी बैठकीला…

गणेश उत्सवात पुणे मेट्रो 12 वाजेपर्यंत राहणार सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्यातील सर्व गणेशभक्त आता गणेशोत्सवाची वाट पाहत आहेत. गणेशोत्सवाला प्रारंभ 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दहा…

नितीन देसाईंचा एन.डी. स्टुडिओ उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय…

काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत, ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

राज्यात आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या दोन्ही गटांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळ्याअंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप हे करण्यात आले…

“दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स…”तुम्हाला हे शोभत नाहीत; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी बीडच्या नेतृत्वावर हल्लाबोल…

एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील पण मराठवाड्याला पाणी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. आता आपली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह…

सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा

संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी…

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन, मनपा रहिवाशी संघ, नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न…