मुंबईतील बांगलादेशी अनधिकृत वस्त्यांवर हातोडा – मंगल प्रभात लोढा

मुंबईत अनधिकृत बांगलादेशी वाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत…

अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, दीपक केसरकरांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण मुंबई स्थित ‘ए’ आणि ‘बी वॉर्ड’ मध्ये अनेक ऐतिहासिक आणि वारसा इमारती आहेत.…

रायगडावरील कार्यक्रम राजकीय राजकीय असता तर सुनील तटकरेंना कार्यक्रमाला बोलवलं असतं का? – उदयनराजे भोसले

३५०व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर राज्य सरकारकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री…

तुझ्या मालकाची महाविकास आघाडीमधील लायकी शरद पवारांनी दाखवून दिली; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरून भारतीय जनता पक्षाचे…

शिरूरमधून अनेकजन निवडणूक लढवण्यास इच्छूक असतील तर बिघडले कुठे? – अजित पवार

पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जाते. मात्र या जागेवर आता राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला…

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ले रायगडावरून केल्या ३ मोठ्या घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना म्हणाले की शिवरायांनी आरमार व जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले स्वराज्य…

दहावीचा निकाल जाहीर; 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क मिळाले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात…

छत्रपती शिवाजी महारांजाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारणार; देवेंद्र फडणवीसांची शिवराज्याभिषेक सोहळ्यात घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास आज तिथीनुसार ३५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमीत्ताने राज्य सरकारकडून रायगड किल्ल्यावर…

महाराष्ट्रात काँगेस मध्ये मोठ्या प्रमाणत गटबाजी, प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांची नाराजी

काँग्रेस नेते राहुल गांधी वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात राहुल गांधींना सावरकरांविषयी संभाळून बोलावं मालेगाव…

छत्रपती शिवाजी महाराजांच साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत – नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…