महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनी आणखी किती झळ सोसायची ? निकामी सरकारला कधी पर्यंत सहन करायचे ?

महाराष्ट्रात केवळ नावाचे असलेले ‘महाविकास आघाडी सरकार’ सामान्य जनतेसाठी मात्र अतिशय त्रासदायक झाले आहे. केवळ कपटाने,…

जनतेला बुलेट ट्रेन हवी, पण आघाडी सरकारला नको, आघाडी सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात…!

आघाडी सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्याच विरोधात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला बुलेट ट्रेन हवी आहे, मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि…

बिहार मध्ये ही फडणवीसांचा जयजयकार…!

कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून जनतेला मदत करणारे, ओला दुष्काळ आल्यानंतर खाच खळग्यातून, ओढा ओलांडत…

आघाडी सरकारची अरेरावी कधी पर्यंत सहन करायची ?

महाराष्ट्रात सध्या जे घडतंय के आणीबाणीची आठवण करुन देणारे आहे. ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामी सोबत अत्याचार…

आणीबाणी तर गेली मात्र मानसिकता अजूनही तशीच

आज सकाळ पासून संपूर्ण देश अर्णब गोस्वामी बद्दल चर्चा करण्यात गुंग आहे. पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी…

ज्याला काम करायचं असतं, त्याला कोविड देखील थांबवू शकत नाही…!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाग्रस्त झाल्यामुळे मुंबई येथील…

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र उभा !

काही दिवसांपूर्वी बातमी आली कि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची…

अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभते का ?

नुकताच दसरा झाला, आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. मात्र यावेळी या…

नेते दोघेही..एक प्रसिद्धीसाठी पावसात भिजणारा, आणि एक शेतकऱ्यासाठी पावसात फिरणारा….!

महाराष्ट्राच्या निवणडणूका आठवतात ? तसा हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण असं भयंकर राजकीय नाट्य आजवर तरी…

२००० असो वा २०२० जन कल्याणासाठी चिखल गाळातून, खाच खळग्यातून जाणारे देवेंद्र फडणवीस बदलले नाहीत !

विचार करा एखाद्या गावात पोहोचण्यासाठी अतिवृष्टीमुळे गावाचा मुख्य रस्ताच वाहून गेलाय, गावकरी अडकले आहेत. अशा वेळी…