दिल्लीत धुडगुस घालणारे खरंच शेतकरी आहेत का ?

दिल्लीत काल जो काही हिंसाचार झाला, तो अत्यंत निंदनीय आणि भयंकर स्वरूपाचा होता. या हिंसाचारात तब्बल…

यासाठी आहे भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन खास…!

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट बघतो. दरवर्षीच या कार्यक्रमामध्ये काही ना काही खास…

महाराष्ट्राचा शेतकरी खरंच या आंदोलनाला समर्थन देईल का?

आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी देशात चाललेल्या शेती कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठींबा देत मोर्चा काढत असल्याच्या बातम्या येत आहेत.…

सीरमच्याआगीत घातपात होता का ? चौकशी केली जाणार

पुणे येथील सीरम इंस्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत घातपात होता का? याची चौकशी केली जाईल आणि तेव्हाच…

सरकारच्या मनात नेमकं काय ? मराठा आरक्षणावरुन फडणवसांनी सोडले टीकास्त्र

मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरु झालेली आहे. मात्र यावेळी ही चर्चा सरकारच्या विरोधात असल्याचे…

‘अण्णा हजारे’ पुन्हा एकदा करणार उपोषण…!

अण्णा हजारे हे नाव समोर आले कि डोळ्यांपुढे येतं ते ‘जनलोकपाल बिलासाठी’ त्यांनी केलेलं ऐतिहासिक उपोषण.…

सुसंस्कृत महाराष्ट्रात असे कसे नेते ?

गेले दोन दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे. एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सामाजिक न्याया…

हा प्रशासनाचा नाकर्तेपणा, भंडारा येथे आज बंद पाळला जाणार : देवेंद्र फडणवीस

“भंडारा येथे शासनाच्या नाकर्तेपणामुळे शासकीय रुग्णालयात १० निष्पाप बालकांचा नाहक मृत्यु झाला. अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

सुरक्षा कमी झाल्यामुळे माझं फिरणं थांबणार नाही – फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.…

ठाकरे सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळून पोलिस महासंचालकांनी हा निर्णय घेतला : फडणवीस

राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी सरकार…